top of page
All Posts


Lok Sabha Election 2024 ; The Branding Agency’s Statewide Digital Leadership Across Maharashtra
2024 लोकसभा निवडणुकीत The Branding Agency ने महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात अनेक उमेदवारांसाठी डिजिटल प्रचार, रणनीती, narrative building आणि तांत्रिक सेवा पुरवून एक उल्लेखनीय ठसा उमटवला. आमची कामगिरी केवळ सोशल मीडिया हाताळण्यापुरती मर्यादित नव्हती, तर राजकीय कम्युनिकेशनचे आधुनिक, वैज्ञानिक आणि प्रभावी रूप महाराष्ट्राच्या निवडणुकीत सादर करणे हा आमचा उद्देश होता. या निवडणुकीत आम्ही यशस्वीरीत्या हाताळलेल्या प्रमुख मतदारसंघांची झलक खालीलप्रमाणे: 1. Kolhapur Lok Sabha Constituen

The Branding Agency
3 min read


Narrative Building for Congress – Maharashtra (Jan 2024 to May 2024)
Crafting a Strong & Positive Political Narrative for Congress जानेवारी 2024 ते मे 2024 या महत्त्वपूर्ण राजकीय कालावधीत, तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही – The Branding Agency – काँग्रेस पक्षासाठी Narrative Building ची जबाबदारी सांभाळली. या काळात महाराष्ट्रात काँग्रेसला मजबूत पाया तयार करून देणे, पक्षाच्या संदेशाला स्पष्टता आणि ताकद देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट होते. Our Strategic Role 1. Rahul Gandhi’s Vision — Effectively Communicate

The Branding Agency
2 min read


Swarajya Sankalp Abhiyan – Building a New Social & Political Force in Maharashtra
A Vision to Create a New Alternative for Maharashtra छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज आणि कोल्हापूर संस्थानाचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी नवीन सामाजिक संघटना उभारून तिचे पुढे राजकीय पक्षात रूपांतर करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे संपूर्ण नियोजन, दिशा आणि धोरणात्मक मार्गदर्शन हे The Branding Agency ला सोपविण्यात आले — आणि आम्ही ते अत्यंत यशस्वीपणे पार पाडले. The Journey: From Idea to Statewide Movement 1. Foundati

The Branding Agency
2 min read


Yuva Samvad Abhiyan – Connecting with Vidarbha’s Youth
A Dynamic Campaign to Engage, Inspire & Mobilize Young Maharashtra 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी, विदर्भातील युवांसोबत थेट संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे तत्कालीन प्रभारी व आमदार धनंजय मुंडे व तत्कालीन युवक प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली “युवा संवाद अभियान” राबविण्यात आले. हे अभियान केवळ संवादापुरते मर्यादित नव्हते, ते युवांच्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि त्यांच्या राजकीय सहभागाला नवी दिशा देणारे statewide momentum building m

The Branding Agency
2 min read
bottom of page