top of page
All Posts


Turning Setbacks into Strategic Advantage
2024 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महा यूतीला अपेक्षित यश मिळाले नाही, विशेषतः राज्यातील राजकीय अस्थिरता आणि मराठा समाजाच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव दिसून आला. या आव्हानात्मक परिस्थितीत Shiv Sena च्या Narrative Building ची जबाबदारी आम्ही The Branding Agency स्वीकारली. 1. महायुती सरकारविषयी सकारात्मक धारणा निर्माण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केलेल्या विविध विकासकामांचे, निर्णयांचे आणि जनहितकारी

The Branding Agency
1 min read


Creating a Positive Perception for BJP in Maratha & Dalit Communities (2024)
Rebuilding Trust Correcting Narratives Strengthening Social Connect 2024 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला अनपेक्षितपणे मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीने ३१ जागा, तर महायुती अवघ्या १७ जागा जिंकल्या, या निकालामागे दोन प्रमुख कारणे होती: 1. मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठा समाजात भाजपा व विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत निर्माण झालेली नकारात्मक धारणा 2. “भाजपा संविधान बदलणार” या खोट्या कथनामुळे दलित समाजात पसरलेला अविश्वास या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीपूर्

The Branding Agency
2 min read


Vidhansabha Election 2024 ; A Proven Track Record in Maharashtra Assembly Elections
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील The Branding Agency ची कामगिरी गेल्या अनेक वर्षांत The Branding Agency ला महाराष्ट्रात विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक रणनीती, डिजिटल कॅम्पेनिंग आणि सोशल मीडिया व्यवस्थापनाची जबाबदारी मिळाली. आव्हानात्मक परिस्थितीतही योग्य रणनीती, प्रभावी Narrative Building आणि डिजिटल साधनांचा अचूक वापर करून आम्ही अनेक ठिकाणी परिणामकारक निवडणूक मोहिमा राबवल्या. या सर्व कामांचा आढावा म्हणजेच आमची वास्तविक Election Success Story. १) श्री. चंद्रकांतदादा पाट

The Branding Agency
3 min read


Shivrajyabhishek Sohala – A Sacred Legacy Celebrated with Digital Excellence
Honouring Chhatrapati Shivaji Maharaj’s Coronation with Pride & Perfection छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज आणि कोल्हापूर संस्थानाचे युवराज संभाजीराजे छत्रपती हे दर वर्षी ६ जून – शिवराज्याभिषेक दिन या दिवशी किल्ले रायगड येथे भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करतात. 2008 पासून सुरू झालेला हा सोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अनमोल परंपरा बनला आहे. Our Journey: 2014 to 2025 – A Decade of Devotion & Digital Leadership 2014 साली The Branding

The Branding Agency
2 min read
bottom of page